क्रिकेटपटू विजय हजारे

ते प्रथम श्रेणीचे बॅटस्मन होते. १९३९-१९४० मध्ये महाराष्ट्रास रणजी करंडक मिळवून दिला. रणजी करंडकमध्ये एकूण ६३१२ धावा काढल्या. यात २२ शतके ८ वेळा अर्धशतके आहेत. यांनी एकूण ५७ शतके, ६६ अर्धशतके केली. यानी पद्मश्री किताब पटकविला.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *