उद्योगरत्न दादासाहेब वेलणकर

श्री गजानन वीव्हींग मिलची स्थापना व नामकरण केले. १९ जानेवारी १९४७ मध्ये दादासाहेबांची सुवर्णातुला थाटामाटात पार पडली होती. गांधी हत्येनंतरच्या काळातील मिलची राखरांगोळी झाली तरी चिकाटीने पुन्हा मिलची उभारणी केली. जगात वागावे कसे, मी कारखानदार कसा झालो यासारखी १४ पुस्तके लिहिली.